आजरा (प्रतिनिधी) :
कोल्हापूर जिल्ह्यासह आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. या परिसरात महापूराची स्थिती निर्माण झाली आहे. हिरण्यकेशी नदी पात्राबाहेरून वाहत आहे. या नदीवरील आजरा शहरानजिकच्या व्हिक्टोरिया पुलावर मच्छिंद्री झाल्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी दिले आहे. गेल्या १३० वर्षात सलग दुसर्या वर्षी व्हिक्टोरिया पुलावर मंच्छिंद्री झाली आहे.
No comments:
Post a Comment